tag:blogger.com,1999:blog-22663450.post7761576008763692734..comments2023-06-21T18:47:54.822+05:30Comments on ॥ उगाच उवाच ॥: बगळ्यांची माळ...Ajithttp://www.blogger.com/profile/17267741913145094662noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-22663450.post-27530725039266034172007-05-11T18:45:00.000+05:302007-05-11T18:45:00.000+05:30छेडिती पानात बीन थेंब पावसाचेओल्या रानात फुले उन अ...छेडिती पानात बीन थेंब पावसाचे<BR/>ओल्या रानात फुले उन अभ्रकाचे<BR/>मनकवडा घन घुमतो, दूर डोंगरात ॥ १ ॥<BR/><BR/>हे ह्या कवितेचं पहिलं कडवं आहे. केवळ अप्रतीम. वा.रा.कांतांच्या सगळ्याच कवितांना शेवटी दु:खाची छटा असते.. 'त्या तरूतळी विसरले गीत', 'आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको' यांसारख्या अनेक कवितांची पुढे गाणी झाली आणि गाजली देखिल!<BR/><BR/>कांतांचे शब्द, डॉक्टरांचा आवाज ह्याईतकीच खळेअण्णांची चाल अप्रतीम आहे. <BR/><BR/>आपल्या जालवासरीला शुभेच्छा!Anonymousnoreply@blogger.com